चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याबाबत या बैठकीत निर्णयात्मक चर्चा होणार आहे, याकरिता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारू विक्रेते मुंबईत ठाण मारून बसले आहे.
या बैठकीची तारीख लवकर कळविण्यात येणार असल्याचे लेखी पत्र सुद्धा संबंधित मंत्री व विभागांना देण्यात आले आहे, आता हिवाळी अधिवेशनपूर्वी दारुबंदीवर निर्णय करून कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव मंजूर करून राज्यपाल यांच्याकडे पाठविला जाणार आहे.