7 ऑगस्टला त्या डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता नंतर 12 ऑगस्टला त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. जिल्ह्यात आतापर्यंत 11 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
त्यांच्या मृत्यूने वैधकीय क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे, जिल्ह्यात आज जवळपास 60 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या वाढलेली असून प्रशासन नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करीत आहे.